शेतकरी का करीत आहेत स्वतःच्याच शेतातील पिके नष्ट ? रोष कृषी विभागावर

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पीक धोक्यात आले आहे. सुरुवातीला पाऊस न पडल्याने जूनमध्ये जुलै महिन्यात पेरण्या झाल्या. त्यामुळे पेरणीसह सुरू झालेला पाऊस जवळपास महिनाभर सुरूच आहे. खरिपातील या नैसर्गिक संकटातून सोयाबीन, उडीद, मूग ही पिके सावरत असतानाच आता या पिकांवर आर्मीवर्म कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील पिकांवर फॉल आर्मीवॉर्म … Read more

सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई कधी देणार? शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई कधी देणार? शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी शिवारात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीमुळं यंदा सोयाबीन पिक संकटात सापडले आहे. सुरुवातीलाच अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या … Read more

डंख मरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव ? कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : आळीच्या डंखाने शेतकऱ्याला दवाखान्यात भरती करण्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिराळा परिसरात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यातच समाज माध्यमांवर या अळीबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या. या आळीचा पिकांसाठी धोकादायक आहे का ? अळीने डंख केल्यास काय काळजी घ्यावी ? यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत … Read more

अनुदानित खते जादा दराने विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना दर्जेदार, योग्य वजनाच्या उत्कृष्ट दर्जाच्या योग्य किमतीत कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी व गुणनियंत्रणासाठी विभागस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर ४५ भरारी पथके हंगामात नाशिक विभागात स्थापन करण्यात आली आहेत. अनुदानित खते जादा दराने विक्री केल्यास विक्रेते व कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार, असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली. … Read more

जोरदार पावसामुळे पिके पुन्हा पाण्याखाली; शेतकरी चिंतेत

जोरदार पावसामुळे पिके पुन्हा पाण्याखाली; शेतकरी चिंतेत | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध भागात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. लातुरला देखील काल पावसाने झोडपून काढले. त्यामुळे लातूर आणि आसपासच्या भागातील शेतात पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे. बरेच दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे … Read more

विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंचा बीड दौरा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची घेतली भेट

हॅलो कृषी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची ते भेट घेत आहेत. आज बीड शहराजवळच्या सामनापूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी दानवे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना एका तरुण शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. यावेळी बोलतांना तरुण म्हणाला की, अशा आर्थिक … Read more

सप्टेंबरमध्ये ‘या’ पिकांची लागवड करा, हिवाळ्यात मिळणार बंपर नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. अशा स्थितीत येत्या काही दिवसांत कडाक्याचे ऊन पडते . या बदलत्या ऋतूचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांवरही होत असल्याने सप्टेंबर महिन्यात कोणती शेती करावी, याचा सल्ला आम्ही शेतकरी बांधवांना देणार आहोत. सप्टेंबरमध्ये भाजीपाला व बागकाम करा भाजीपाला आणि बागायती पिकांसाठी सप्टेंबर हा महत्त्वाचा महिना मानला जातो. भाजीपाला … Read more

बीड जिल्ह्यात गोगलगायींनंतर आता घोणस अळीचे संकट ; परिणाम केवळ पिकांवर नाही तर शेतकऱ्यांवर सुद्धा

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाल्यानंतर बीड जिल्ह्यात गोगलगायींच्या प्रदूरभावामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आणखी एक नवे संकट बीड मधल्या शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आता बीड मध्ये घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. महत्वाचे म्हणजे या अळीचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होताना पहायला मिळत आहे. याबाबत मिळालेली अधिक … Read more

‘… माझ्याकडून त्यांना 2 घरं, आजच भूमीपूजन’, मेळघाटात अब्दुल सत्तारांची क्विक ऍक्शन ; वाचा नेमकं काय घडलं ?

‘… माझ्याकडून त्यांना 2 घरं, आजच भूमीपूजन’, मेळघाटात अब्दुल सत्तारांची क्विक ऍक्शन ; वाचा नेमकं काय घडलं ? | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राजकीय डायलॉगबाजीसाठी प्रसिद्ध असलेले अब्दुल सत्तार यांनी सध्या शिंदे सरकारच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार ‘माझा एक … Read more

खत न मिळाल्याने शेतकरी नाराज, कृषी सल्लागाराला बांधले खांबाला

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे युग हे सोशल मीडियाचे युग असून दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील असून खते न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी कृषी सल्लागाराला खांबाला बांधले. हा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत … Read more