‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्या ; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार परतीचा पाऊस सुरु असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या … Read more

पीक नुकसानीबाबत माहिती भरताना काय घ्यावी काळजी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलडाणा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे. त्यानुषंगाने नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना प्रत्येक शेतकऱ्याने काही बाबी विचारात घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी … Read more

Soybean Market Pice Today In Maharashtra

Soybean bajar bhav : Soybean Market Pice Today In Maharashtra हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन (Soybean bajar bhav) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5,211 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती … Read more

सोयाबीनचे बाजारभाव 5000 रुपयांच्या टप्प्यातच ; पहा आजचे बाजारभाव

सोयाबीनचे बाजारभाव 5000 रुपयांच्या टप्प्यातच ; पहा आजचे बाजारभाव | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील सोयाबीन बाजारभावानुसार आज सर्वाधिक 5257 रुपयांचा कमाल भाव मिळाला. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 6570 … Read more

लिंबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनो काळजी घ्या, ‘या’ रोगाचा प्रतिबंध महत्वाचा, अन्यथा नुकसान निश्चित

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दशकांमध्ये लिंबू लागवड शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. ज्याचे मुख्य कारण म्हणजे लिंबू हे प्रमुख नगदी पीक आहे. अशा स्थितीत लिंबू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कलही वाढला असून लिंबूचे उत्पादन घेऊन शेतकरी नफाही मिळवत आहेत. परंतु, लिंबू लागवडीत शेतकरी नफा तेव्हाच मिळवू शकतात जेव्हा त्यांनी काही आवश्यक खबरदारी घेतली. ज्यामध्ये पहिली खबरदारी … Read more

नांदेड जिल्ह्यात आत्महत्येचा आलेख वाढला, अवघ्या दोन महिन्यात 26 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दररोज शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. मात्र मराठवाड्यात सध्या शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, एकट्या नांदेड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुपटीने वाढल्या आहेत. संततधार पावसामुळे या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. अधिकृत … Read more

सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेत उद्भवतिये घड कुजेची समस्या ? काय कराल उपाय ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही. कमी झालेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता आणि त्यामुळे वेलीमध्ये होत असलेल्या विपरीत घडामोडी आणि फळछाटणीच्यासद्यःस्थितीचा विचार करता खालील अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आजच्या लेखात आपण द्राक्ष घड कुजण्याच्या समस्येविषयी जाणून घेऊया… … Read more

आजचे सोयाबीन बाजारभाव स्थिर ; पहा कोणत्या बाजार समितीत किती भाव ?

आजचे सोयाबीन बाजारभाव स्थिर ; पहा कोणत्या बाजार समितीत किती भाव ? | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5231 रुपयांचा भाव मिळालेला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी आनंद घेऊन येणार ! कांद्याच्या दरात वाढ जाणून घ्या किती मिळतोय भाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी भावाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला आहे, कारण आता कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे त्यांना पूर्वीचे नुकसान भरून काढण्याची आशा आहे. येवला, नाशिक, कळवण, संगमनेर, कल्याण अशा अनेक मंडईंमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो सरासरी १५ रुपयांच्या … Read more

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊनही सोयाबीनचे भाव का पडत आहेत?

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असले तरी दरात घट दिसून येत आहे. सोयाबीनचे जास्त उत्पादन आणि मागील थकबाकीदार साठा यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत स्पॉट मार्केटमध्ये सोयाबीनचा भाव 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख सोयाबीन … Read more